प्रश्न :-
सात-बारा सदरी कोणताही बदल करण्यासाठी फेरफार आवश्यकच आहे काय?उत्तर :-
होय, फेरफार नोंदविल्याशिवाय आणि फेरफार प्रमाणित झाल्याशिवाय सात-बारा सदरी कोणताही बदल करता येत नाही.
फक्त अज्ञान व्यक्ती सज्ञान झाल्यावर फेरफार नोंद न घालता, वर्दीवरून अज्ञानाच्या पालकाचे नाव कमी करता येते तथापि, यासाठीही फेरफार घालणे सुरक्षीत असेल.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in