प्रश्न :-
कोणत्याही जमिनीच्या मालकी हक्कांत कोणत्या तीन गोष्टींमुळे बदल होऊ शकतो?उत्तर :-
- नोंदणीकृत दस्ताने,
- वारस तरतुदींन्वये आणि
- न्यायालयाच्या किंवा सक्षम अधिकार्याच्या आदेशानेच बदल होऊ शकतो.
इतर अन्य प्रकारे किंवा अनोंदणीकृत दस्त किंवा अर्जाव्दारे जमिनीच्या मालकी हक्कांत कधीही बदल होत नाही.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in