प्रश्न :-
तीन व्यक्तींनी तिघांनी मिळून सामाइकात एक शेतजमिन खरेदी केली होती. नोंदीसाठी अर्ज करण्यापूर्वीच तिघातील एक व्यक्ती अकस्मात मयत झाली. त्यानंतर दस्त फेरफार नोंदणीसाठी आला. काय करावे?उत्तर :-
कायदेशीर खरेदीखत करुन घेतल्यानंतर एखादी व्यक्ती मयत झाली तरीही त्या व्यक्तीच्या हक्कांस बाधा पोहचत नाही. मयत व्यक्तींच्या वारसांची चौकशी करून, वारसांच्या नावे नोंद प्रमाणीत करता येईल.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in